Friday, August 5, 2011

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती व पाश्चात्य संस्कृती यातला फरक सहज लक्षात येतो तो मागच्या कसोटी मध्ये .
एकीकडे लक्ष्मण बाद नसताना व्हासेलीन लावल्याचा आरोप करून बाद असल्याचा बहाणा करणे व भारतीयांना खोटे पाडणे तर दुसरी कडे बेल बाद असताना तो धोकादायक आहे हे ओळखून सुद्धा क्रिकेट नियमांना फाटा देत नैतिकता जपत त्याला खेळायला बोलावणे. वर कडी म्हणजे आपण बोललेलो जोक होता असे तो इंग्रजी खेळाडू म्हणतो व त्या बद्दल माफी हि मागत नाही. त्यामुळे त्यांनी कसोटी झीन्कली तरी ती हरल्या सारखी आहे. त्यांची हीच वृत्ती भारतावर १५० वर्षे राज्य करायला त्यांच्या उपयोगी आली असे नाही का वाटत...................आणि भारतचा हि हाच गुण स्वातंत्र मिळवताना कमी आला.
म्हणून तरी म्हणावे वाटते “मेरा भारत महान”.